विशेष

तर जाऊ शकते सरपंचाची खुर्ची !

वादळवार्ता विशेष – माहिती असायलाच हवी

ग्रामपंचायतीने / सरपंचाने खालिल प्रमाणे विषय घेणे,त्यावर चर्चा करणे व ग्रामसभेची मान्यता घेणे कायद्याने बंधनकारक आहे जर असे केले नसल्यास सरपंचाची जाऊ शकते खुर्ची .

आर्थिक वर्षातील ( एप्रिल – मे महिन्यातील )

पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रांम पंचायतीने

१ ) मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल .

२) जमखर्चाचे लेखा विवरण

3 ) लेखा परिक्षण अहवाल

४ ) लेखा परिक्षणास दिलेली उत्तरे

५ ) चालु वर्षाचा विकास आराखडा कार्यक्रम .

वरिल बाबी केल्या नसल्यास वा तक्रार केल्यास ;संरपचास पदावरून दुर करण्याची कार्यवाही होऊ शकते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!