वादळवार्ता/केज
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ते पायीच सागर बंगल्याकडे निघाले आहेत. त्यांना अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतू ते कोणाचेही ऐकायला तयार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांना माझा बळी हवा आहे असेही ते म्हणाले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!